PM Kisan Scheme : कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने सांगितले की, पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशातील २७ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना ५४० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे. आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी? असा प्रश्न उपस्थित ह ...
Success Story : पुणे शहरातील कर्वेनगर भागात राहणाऱ्या उज्वला करवळ यांनी कोरोना काळात आयटी प्राध्यापकाची नोकरी सोडत सुरू केलेल्या मसाल्याच्या व्यवसायाचे आता वटवृक्षामध्ये रूपांतर झाले आहे. जाणून घ्या त्यांचा प्रवास (Success Story) ...
गेल्या आठ दिवसांपासून रोजच ढगफुटीसदृश होणाऱ्या अतिवृष्टीमुळे पाथर्डी तालुक्यातील सोमठाणे, नलवडे खुर्द आणि नलवडे बुद्रुक ही गावे पूर्णतः जलमय झाली आहेत. ...
....यासंदर्भात, मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये माध्यमांना माहिती दिली. दरम्यान, त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या एका विधानावरून, त्यांना हात जोडून विनंतीही केली. ...
"या संकटावर आम्ही योग्य निर्णय घेऊ. यामध्ये कुणीही राजकारण करण्याची आवश्यकता नाही. ही वेळ राजकारण करण्याची नाही. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची ही वेळ आहे." ...