MGNREGA Scheme : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत (मनरेगा) केंद्र सरकारने वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी निधीची मर्यादा ५ लाखांवरून केवळ २ लाखांपर्यंत कमी केल्याने राज्यातील लाखो कामे रखडली आहेत. (MGNREGA Scheme) ...
राज्यात आतापर्यंत सुमारे आठ लाख हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड झाली असून, ज्वारीची पेरणी सरासरी क्षेत्राच्या २६ टक्क्यांपर्यंत झाली आहे, तर गव्हाची पेरणी केवळ तीन टक्के झाली आहे. सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता चांगली असल्याने गहू, हरभरा आणि मक्याचे क्षेत ...
पूर्वी प्रत्येक विहिरीसाठी राज्य सरकारकडून पाच लाख रुपयांपर्यंत अनुदान मंजूर केले जात होते. मात्र, सध्या संगणक प्रणालीमध्ये दोन लाखांपुढे अंदाजपत्रक दाखल करता येत नाही ...
अंजीर हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे फळपीक आहे, ज्याची लागवड पुणे जिल्ह्यात (विशेषतः पुरंदर भागात) मोठ्या प्रमाणात केली जाते. जिल्ह्यासह मराठवाड्यातील दौलताबाद, छत्रपती सांभाजीनगर, तसेच सोलापूर, धारशिव, नाशिक अशा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अ ...
Gopinath Munde Insurance Scheme : शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर विमा दाव्याचा पहिला हक्क पत्नीलाच असल्याचा निर्वाळा. युनिव्हर्सल सोम्पो विमा कंपनीला दोन लाख रुपये आणि आठ टक्के व्याजासह भरपाई देण्याचा आदेश देण्यात आले आहेत. यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगाचा महत् ...
Chia Cultivation Scheme : अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने 'कृषी समृद्धी' योजनेंतर्गत चिया लागवडीसाठी मोठी मदत जाहीर केली आहे. जिल्ह्यातील तब्बल ३,७४५ शेतकऱ्यांना ६० टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येणार असून, या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी खर्चा ...