शेतकरी संघटनांनी केलेल्या ऊस दर जाहीर करण्याच्या मागणीवरून सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घेतलेल्या बैठकीत जिल्ह्यातील साखर कारखान्यांना येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत ऊसदर जाहीर करण्याची मुदत दिली आहे. ...
Sugarcane Factory : नांदेड जिल्ह्यात साखर उद्योग वेगाने विस्तारत असला तरी या उद्योगाचा गोडवा शेतकरी आणि ऊसतोड कामगारांच्या वाट्याला येत नाही. जिल्ह्यातील सहकारी व खासगी कारखाने गाळप हंगामात जोमाने कार्यरत असताना शेतकऱ्यांना उसाला योग्य दर मिळत नाही आ ...
थंडीची चाहूल लागल्याने पुणे मार्केटयार्ड बाजारात मोठ्या प्रमाणात बाजरीला मागणी वाढली आहे. बाजरी ही उष्ण असल्याने थंडीत आवर्जून खाल्ली जाते. तर ऊसतोड कामगारांकडून बाजरीला मोठी मागणी असते. त्यामुळे सध्या बाजरी बरोबर ज्वारीला मागणी वाढत आहे. ...
मराठवाड्यात यंदाच्या अतिवृष्टीने खरीप हंगाम उद्ध्वस्त केला आहे. मुगाचे अपेक्षित ८–१० क्विंटल उत्पादन कोसळून हेक्टरी केवळ ४.२२ क्विंटल इतकेच मिळाले आहे. नदी–नाल्यांच्या पुरात शेती वाहून गेऊन मोठे आर्थिक नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. ...
मराठवाडी धरणातून शनिवारी सकाळपासून वांग नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामातील सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी होत असल्याने पाटबंधारे विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. या हंगामातील हे पहिले आवर्तन आहे. ...
पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ एका कुटुंबात एकालाच देण्याच्या निकषामुळे २० व्या हप्त्याच्या तुलनेत २१ व्या हप्त्यावेळी देण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांमध्ये तब्बल अडीच लाख शेतकऱ्यांना वगळले आहे. ...
Agriculture News : परभणी जिल्ह्यात जलयुक्त शिवार आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत मंजूर झालेल्या २१६ जलसंधारण कामांपैकी तब्बल ९१ कामे रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी मांडल्याने शेतकरी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे. पाणीस ...