कोकणातील शेतकऱ्यांसाठी आंबा हे महत्त्वाचे फळपीक आहे. मोहोर येण्यापासून ते फळ काढणीपर्यत तुडतुडे, फुलकिडी, भुरी रोग, फळमाशी तसेच फळगळ अशा विविध समस्या उद्भवतात. ...
Chandrapur : किडनी तस्करीच्या आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय जाळ्याचा तपास निर्णायक टप्प्यावर पोहोचला. प्रकरणातील प्रमुख आरोपीपैकी एक डॉ. रवींद्रपाल सिंगच्या अंतरिम जामिनावर आज ५ जानेवारी रोजी चंद्रपूर न्यायालयात सुनावणी होणार आहे. ...
खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीचा फटका बसल्यानंतर आता तुरीच्या कोसळलेल्या दरामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यंदा सर्वत्र तुरीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले असताना आणि ८ हजार रुपये हमीभाव जाहीर झाला असतानाही, प्रत्यक्षात ६ हजार ६०० रुपयांनी खरेदी होत अ ...
stamp duty free crop loan यापूर्वी शेतीच्या पीक कर्जावर प्रत्येक १ लाख रुपयांमागे ०.३ टक्के तर दोन लाख रुपयांच्या कर्जासाठी सुमारे ६०० रुपयांचे मुद्रांक शुल्क आकारले जात होते. ...
भुईमूग हे तीनही हंगामांत घेतले जाणारे तेलबिया पीक आहे. उन्हाळ्यात निरभ्र आकाश व भरपूर सूर्यप्रकाश आणि रोग, किडींचा प्रादुर्भाव कमी असल्याने उत्पादकताही चांगली राहते. शिवाय यावर्षी भूजलस्तरात वाढ झाल्याने सिंचनासाठी पाणीदेखील उपलब्ध आहे. त्यामुळे यंदा ...