Watermelon Seed : बाळापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या अखत्यारीतील वाडेगाव गावात टरबूज बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत झालेला करार प्रत्यक्षात अमलात येत नसल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. (Watermelon Seed) ...
भारतातून आखाती देशातील इराणमध्ये ७० टक्के केळीची निर्यात होते. सध्या इराणमध्ये युद्धजन्य अस्थिर परस्थिती निर्माण झाल्यामुळे सध्या केळीची निर्यात थंडावल्याने दर पडले आहेत. ...
Orange Orchard Management : संत्रा बागांवर डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून, महागड्या फवारण्या करूनही रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.(Orange Orchard Management) ...
magel tyala saur krushi pump अर्ज केल्यानंतरही वर्षानुवर्षे सौरपंप कार्यान्वित केले जात नसल्याने शेतकरी संतापले आहेत. एवढेच काय यंदाच्या हंगामातील ऐन रब्बी हंगामात हजारो शेतकऱ्यांना सौरपंप मिळालेले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
Makka-Jowar Kharedi : राज्यात मका व ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना एमएसपीचे स्वप्न दाखवून सरकारकडूनच आर्थिक अडचणीत ढकलले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. दोन महिन्यांपासून ३५.५८ कोटी रुपयांचे चुकारे रखडल्याने हजारो शेतकरी संकटात सापडले आहेत.(M ...
शेतकऱ्यांकडे गाई-म्हशी, शेळी आदींमार्फत दुधाची निर्मिती होते. मात्र दूध फार काळ सुस्थितीत राहत नाही. दूध अल्प वेळेत खराब होतं. मात्र दूध कंपन्या विक्री करत असलेले दूध जवळपास ५-७ दिवस टिकवण क्षमतेचे असते! ते कसे जाणून घेऊया. ...
बदलत्या वातावरणामुळे प्रमुख पिके असलेल्या कांदा, गहू, हरभऱ्यावर मावा आणि करपा रोगाचा, तर द्राक्ष पिकावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. रोगांचा फैलाव रोखण्यासाठी औषध फवारणीचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांच्या खिशाला आर्थिक झळ बसू लागली आहे. ...