चालू गाळप हंगामात वसमत विभागातील साखर कारखान्यांनी आपला वेग कायम राखला असून गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत दोन सहकारी आणि एका खासगी कारखान्याने मिळून एकूण ७ लाख ८६ हजार मेट्रिक टन उसाचे यशस्वी गाळप केले आहे. ...
गेल्या काही महिन्यांपासून स्थिर असलेल्या हळदीच्या दरात डिसेंबर महिना उजाडताच सुधारणा पाहायला मिळाली. मात्र, आता भाव वधारले आहेत, तेव्हा बहुतांश शेतकऱ्यांकडे हळद शिल्लक नाही. परिणामी, या भाववाढीचा खरा लाभ घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यांऐवजी साठा करून ठेवलेल्य ...
राज्यात आज मंगळवार (दि.०३) फेब्रुवारी रोजी एकूण २२०५३ क्विंटल तूर आवक झाली होती. ज्यात १२२७ क्विंटल गज्जर, १० क्विंटल काळी, १४७१७ क्विंटल लाल, ५९५ क्विंटल लोकल, १३४२ क्विंटल पांढऱ्या तुरीचा समावेश होता. ...
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने चांदूरबाजार येथील 'सिट्रस इस्टेट' या प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध बाबींवरील निधीच्या अंतर्गत बदलांना शासनाने अधिकृत मान्यता दिली आहे. यामुळे संत्रा आणि मोसंबी बागायतदारांच्या उत्पादकता वाढीला आता नवी गत ...
कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याने १६ ते ३१ डिसेंबर २०२५ अखेर गळितास आलेल्या उसाची ३२ कोटी २३ लाख ६ हजार रक्कम शुक्रवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. ...