राज्यातील रेशीम शेतीचे महत्व व त्यातून मिळणाऱ्या हमखास व शाश्वत उत्पन्नाची शेतकऱ्यांना माहिती व्हावी याकरिता प्रचार व प्रसिध्दी करण्यासाठी तसेच, सन २०२६ मध्ये तुती लागवड व टसर रेशीम लाभार्थ्यांची नाव नोंदणी करण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे. ...
यंदा खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे वाया गेल्याने आणि सध्या पाणी मुबलक असल्याने, या भागातील बहुतांश शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून कांदा बीजोत्पादनाकडे कल दाखविला. मात्र, गेल्या आठ-दहा दिवसांपासून हवामान बदलत असल्याने त्याचा फटका बसत आहे. ...
oilseeds production in india 2024-25 देशांतर्गत तेलबिया उत्पादनाला चालना देण्यासाठी आणि खाद्यतेलाच्या बाबतीत आत्मनिर्भरतेच्या (आत्मनिर्भर भारत) दिशेने वाटचाल करण्याच्या उद्देशाने ३ ऑक्टोबर २०२४ रोजी राष्ट्रीय खाद्यतेल-तेलबिया अभियानाला मंजूरी दिली गे ...
Vasmat Market Yard : वसमत बाजार समिती मोंढ्यात सध्या आर्थिक चक्र बिघडल्याचे पाहायला मिळत आहे. व्यापाऱ्यांमधील अंतर्गत देण्या-घेण्याच्या रक्कमेवरून निर्माण झालेल्या वादामुळे गेल्या आठवडाभरापासून हळदीचे सौदे (बिट) बंद आहेत. याचा थेट फटका दूरवरून हळद घे ...