‘भांडणापेक्षा समझोता बरा, कौटुंबिक सौख्यातच आनंद खरा’ असा संदेश देत त्या १६ प्रकरणांपैकी पाच जोडप्यांचा संसार जुळविण्यात आला. ते एकत्र संसार करण्यासाठी घरी परतले. तर उर्वरित प्रकरणांमध्ये आपसी सहमतीने तडजोड करण्यात आली. ...
Madhya Pradesh: मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यामध्ये तीन मुलींचे मृतदेह विहिरीत सापडल्याने खळबळ उडाली आहे. या मुलींची हत्या कुणी अन्य व्यक्तीने नाही तर त्यांच्याच आईने केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ...