ग्रामीण भागात विवाह आणि अन्य समारंभात जेवणासाठी थर्माकोलच्या पत्रावळी वापरण्याचे प्रमाण वाढत आहे. समारंभानंतर त्यांची योग्य विल्हेवाट न लावता परिसरात फेकून, जाळून टाकल्या जातात. त्यामुळे निसर्गाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. ...
देवाचे झाड म्हणून प्रसिद्ध असलेला कुडासा-वानोशी येथील भला मोठा पिंपळ वृक्ष मंगळवारी रात्री अचानक मुळातून उखडून नजीकच्या सभागृह आणि अंगणवाडी इमारतीवर कोसळला. सुदैवाने तेथे कुणी नसल्याने जीवितहानी टळली. मात्र दोन्ही इमारतींचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ...
शासनाच्या चार कोटी वृक्षलागवडीअंतर्गत जिल्ह्यात जुलै २०१७ मध्ये विविध शासकीय, निमशासकीय संस्था, सामाजिक संघटना तसेच शाळा महाविद्यालयाच्यावतीने पाच लाख वृक्षाची लागवड करण्यात आली ...
जिल्ह्यात विनापरवाना वाळू व गौण खनिजाचे उत्खनन करुन त्यांची राजरोसपणे वाहतूक केली जाते. वाळूतस्करांवर वचक बसविण्यासाठी महसूल विभाग रात्रंदिवस कारवाई करतो. अशाच जप्त केलेले वाळू व मुरुमाचा लिलाव करण्याचा निर्णय फलटण तहसील कार्यालयाने घेतला आहे. ...
नागळोली (ता. श्रीवर्धन) येथील क्षितीज संजय विचारे (२६) हा तरूण गेट वे आॅफ इंडिया ते नेपाळ असा सायकलने प्रवास करणार आहे. तरूणवर्गाला फिटनेसचे महत्व कळावे, तसेच प्रदूषणापासून मुक्ती मिळावी, असा संदेश जगाला देण्याच्या उद्देशाने क्षितीज सायकलने नेपाळ सर ...
सातारानजीक असणारा लिंबचा पेरू नामशेष होण्याच्या मार्गावर असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून तोे देश-विदेशात पोहोचला आहे. या दुर्मीळ पेरूला वाचविण्यासाठी एका अमेरिकन मराठी प्राध्यापकाने पुढाकार घेतला असून पेरूची छाट कलमे करून राज्यभरात त्यांनी आपल्या म ...
कोल्हापूर जिल्ह्यात गेले दोन दिवस दाट धुके आणि कडाक्याच्या थंडीने नागरिकांना पुन्हा हुडहुडी भरू लागली आहे. तापमानात घसरण झाली असून, किमान तापमान १५ डिग्रीपर्यंत खाली आले आहे. चार दिवस थंडी कायम राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. सकाळी सात वाजले त ...