गोंदिया शहरातील रस्ते रस्त्याच्या दुतर्फा करण्यात आलेल्या अतिक्रमणामुळे अरुंद झाले आहे. त्यामुळे सण आणि उत्सवाच्या कालावधीत वाहतुकीच्या कोंडीचे चित्र पाहयला मिळते. तर इतर वेळेस शहरातील वाहतुकीच्या कोंडीचा फटका शहरवासीयांना सहन करावा लागतो. मात्र यावर ...
शिवाजी चौक ते गांधी चौक हा आर्वी शहरातील सर्वात वर्दळीचा मार्ग आहे. सकाळपासून तर रात्रीपर्यंत सतत या मार्गावर वाहनांची गर्दी पहावयास मिळते. मात्र हॉकर्सनी या मार्गावर अतिक्रमण केल्याने मार्ग अरुंद झाला होता. परिणामी या मार्गाने पायदळ चालनेही कठीण झाल ...