शहरात पुन्हा यावर्षी अतिक्रमण हटाव मोहिमेला प्रारंभ करण्यात आला आहे. हरण चौक, इंदिरा गांधी चौक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक आदी भागातील अतिक्रमणे हटविण्यात आली आहे. पुढील टप्प्यात रहदारीला त्रासदायक ठरणारी इतरही रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यात येणार ...
उशिरा का होईना महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने राजभवनच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरलेल्या अतिक्रमणाचा सफाया करण्यास सुरुवात केली. बुधवारी विभागाच्या पथकाने राजभवनला लागून असलेले प्रसाधनगृह पाडले तसेच सुरक्षा भिंतीला लागून असलेल्या अस्थायी झोप ...
मोठागाव, कोपरगाव, कुंभारखाणपाडा, देवीचा पाडा, सत्यवान चौक, गरीबाचा वाडा, आनंद नगर, जुनी डोंबिवली आदी भागामध्ये मोठय़ा प्रमाणावर बेकायदा चाळी आणि इमारती उभ्या राहत आहेत. ...