जिल्ह्यात एकेकाळी रोहयो कामात अव्वल राहत दबदबा निर्माण करणारा तालुका म्हणून कंधार तालुका ओळखला जात होता. परंतु नरेगातंर्गत कामे, त्यावरील मजूर संख्या पहाता दबदबा ओसरला की काय? अशी शंका व्यक्त केली जात असून २८ ग्रामपंचायतीतंर्गत ९३ कामावर अवघे अकुशल ९ ...
लोकसभा निवडणुकीच्या आधी सरकारवर विविध मागण्यांसाठी दबाव आणला, संपाचा इशाराही दिला; पण मुख्यमंत्र्यांनी सबुरीचा सल्ला दिल्यानंतर आम्ही एक पाऊल मागे गेलो. ...
२००९ पासून बंद असलेल्या आंबिवली येथील एनआरसी कंपनीच्या कामगारांची थकीत देण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाने ९८४ कोटी ८३ लाख रुपयांचा क्लेम दाखल केला आहे. ...
रामटेक व नागपूर लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून टपाली मतपत्रिकेसाठी प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करुन १४ हजार ५३३ पात्र अर्जदारांना पोस्टाद्वारे टपाली मतपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत. टपाली मतपत्रिकासंदर्भातील ...
नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्यालय व १३ पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांचे गेल्या मार्च व एप्रिल या दोन महिन्याचे पगार न झाल्याने कर्मचारी हवालदिल झाले आहेत. आता मे महिनाही सुरू झाला असून अद्यापही अनेक विभागातील कर्मचाऱ्यांचे पगारच झालेले नाहीत. ...