नगरपालिका काळात रोजंदारीवर लागलेल्या आणि २००० साली शासनो विशेष बाब म्हणुन कायम केलेल्या मीरा भार्इंदर महापालिकेतील ५३८ सफाई कर्मचाऱ्यांचा वारसा हक्क मिळवण्यासाठीचा संघर्ष आजही मीरा भार्इंदर कामगारसेनेच्या माध्यमातुन सुरुच आहे. ...
थकीत वेतन, किमान वेतन बोनस व कमी केलेल्या कामगारांना कामावर घ्यावे यांसह जिल्ह्यातील कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत सीटूच्या वतीने कामगार उपायुक्त कार्यालयावर निदर्शने आंदोलन छेडण्यात आले. ...
महापालिकेतील विभाग प्रमुखांना आता ‘केआरए’ (की रिझल्ट एरिया) लागू करण्यात आला आहे. वर्षभराच्या कामाचे नियोजन सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी विभाग प्रमुखांना दिले आहे. ‘केआरए’मुळे सर्वांच्या कामाची दिशा एकच राहते आणि कामासाठी घेतलेले परिश्रम वाया जात ना ...
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी होणार असल्यामुळे महसूल कर्मचारी संघटनेने मंगळवारी सायंकाळी आंदोलन थांबविले आहे. शुक्रवारपासून पुन्हा आंदोलन करणार असल्याची भूमिका जिल्हा तलाठी संघाचे अध्यक्ष सतीश तुपे, सरचिटणीस अनिल सूर्यवंशी, महसूल कर्मचारी संघटने ...
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात येताच, महापालिकेच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात खांदेपालट होणार असून, त्यादृष्टीने महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी तीन वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच ठिकाणी काम करणाºया कर्मचाºयांच्या बदल्या करण्याच ...
महापालिकेतील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भविष्य निर्वाह निधीतील जमा रकमेवर कर्जाची मागणी केल्यानंतर त्यांच्या खात्यावर मागणी केलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम खात्यात जमा झाल्याचा प्रकार महापालिकेत घडला. संगणकीय चूक लक्षात आल्यानंतर वित्त व लेखा विभागा ...
रोजगार हमी योजनेची कामे मागणी केल्यानंतर तीन दिवसांत मंजूर केले जाणार असल्याने या कामांना गती मिळणार आहे़ सध्या ९४२ कामे सुरू असून १३ हजार ५१२ मजूर काम करत आहेत़ दरम्यान, २८ प्रकारच्या कामांनाही मंजुरी देण्यात आल्याने मजुरांच्या संख्येत वाढत होणार आह ...