देशातील गोर-गरीब जनतेच्या घरात वीज पोहचविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री सहज बिजली हर घर-सौभाग्य योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्हयातील २२ घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे. ...
रतन इंडियाच्या सिन्नर येथील सेझ (एसईझेड) प्रकल्पात पहिल्या टप्प्यातील १३५० मेगावॉट वीज प्रकल्प सज्ज असूनही त्याचीच वीज राज्य सरकारने खरेदी न केल्याने दुसºया टप्प्यातील आणखी १३५० मेगावॉटचा प्रकल्पदेखील कंपनीकडून रद्द करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या स ...
अचानक आलेले वादळी वारे व पावसामुळे शुक्रवारी मुख्य लाईनचे विद्युत खांब मोडून पडले असून चार ३३ केव्ही सबस्टेशन बंद पडल्यामुळे ५० गावे अंधारात आहेत. पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्यामुळे ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : तालुक्यातील येमली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पिड्डीगुडम या गावात वीज कंपनीने वीजेचे खांब उभारले आहेत. त्यावर तार सुद्धा लावले आहे. मात्र या बाबीला आता दोन वर्षांचा कालावधी पूर्ण होत असताना मात्र गावकऱ्यांना वीज जोडणी ...
लोहोणेर : ग्रामपंचायतीने गावातील पथिदप संदर्भातील मागील व चालू थकबाकी वीज बिल न भरल्यामुळे महावितरण कंपनीने गावातील पथदीप जोडणी तोडल्याने गावातील पथदीप तीन दिवसांपासून बंद असल्याने गावात सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरलेले आहे. ...