महावितरण आणि त्यांची फ्रेन्चाईजी असलेल्या एसएनडीएल कंपनीद्वारे भरमसाट वीज बिल पाठवून नागरिकांची प्रचंड लूट केली जात असल्याचा आरोप विदर्भ राज्य आंदोलन समितीने केला आहे. याबाबत समितीचे संयोजक राम नेवले आणि युवा आघाडीचे विभाग अध्यक्ष मुकेश मासुरकर यांनी ...
कृषी पंपांच्या वीज जोडणीसाठी मागील दीड वर्षापासून पैसे भरलेले हजारो शेतकरी उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे देण्यात येणाºया वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. औरंगाबाद परिमंडळांतर्गत १६ हजार १८५ शेतकऱ्यांपैकी सध्या फक्त ९१ शेतकºयांनाच उच्चदाब वीज वितरण प् ...
महाजेनकोच्या खापरखेडा येथील औष्णिक वीज केंद्रातील युनिट क्रमांक पाचने सलगपणे २०० दिवस विजेचे उत्पादन करण्याचा रेकॉर्ड बनवला आहे. हा रेकॉर्ड मंगळवारी रात्री ११.५० मिनिटांवर झाला. ५०० मेगावॅट क्षमतेच्या या युनिटने ३० नोव्हेंबर २०१८ पासून आजपर्यंत सलग न ...
थोडाही वारा सुटल्यास तालुक्याच्या ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित होतो. दिवस असो वा रात्र तक्रार करूनही विद्युत कंपनीचे कर्मचारी वीज सुरळीत करण्यासाठी पोहोचत नाहीत. काही ठिकाणी तर ४८ तासपर्यंत वीज पुरवठा बंद राहतो. गर्मीमुळे जीव कासावीस होतो. ...
कोराडीने महाराष्ट्र राज्याचे पॉवर हाऊस बनण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. येथे २४१८ मेगावॅट वीज क्षमतेचे औष्णिक वीज केंद्र कार्यरत आहे. आता राज्य सरकारने आपल्या अर्थसंकल्पात १३२० मेगावॅट क्षमतेचे नवीन औष्णिक वीज केंद्राला मंजुरी दिली आहे. हे साकार होत ...
वीजचोरीला आळा बसावा यासाठी महावितरणतर्फे अनेक उपाय योजण्यात येत आहेत. त्यानुसार सध्या राज्यात सर्वत्र नवीन ‘रेडिओ फ्रीक्वेन्सी’ व ‘इन्फ्रारेड’ असे अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्यात येत आहेत. परंतु, याही मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी केली जात आहे ...