इंदिरानगर : सुमारे साडेतीन तास वीजपुरवठा खंडित झाला होता. परिसरात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडावाचा खेळ सुरूच आहे. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करूनही अद्यापपर्यंत कोणतीही ही उपाययोजना करण्यात न आल्याने नागरिक ...
देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यात सहा दिवसांपासून कोसळत असलेल्या दमदार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून, देवगाव परिसरातील दहा ते बारा गावांमध्ये चार दिवसांपासून काळोख दाटला आहे. वैतरणा सब स्टेशन येथील रिलेमध्ये बिघाड झाल्याने नागरिकांना अंधाराचा सामन ...
कोरडवाहू शेती सिंचनाखाली यावी म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सिंचन विहिरीवर भर दिला आहे. शेतकऱ्यांच्या या स्वप्नाला प्रत्यक्षात साकारण्यासाठी कृषीपंपाला वीज उपलब्ध नसल्याचे विरोधाभासी चित्र आहे. वीज वितरण कंपनीने कृषिपंपासाठी अतिरिक्त डीपीची मागणी के ...
नागरिकांनी लाखो रुपये खर्च करून आपल्या छतावर सोलर रूफ लावले. परंतु एवढी गुंतवणूक करूनही त्यांना काहीच मिळाले नाही. लॉकडाऊनमुळे मीटर रीडिंग बंद असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. ...
देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेहर्षे गावालगत असलेल्या निर्गुडपाडा व कोटमवाडी या दोन वाड्यांना संयुक्तपणे असलेला विद्युत रोहित्र जळाल्याने येथील नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. मात्र, महावितरण विभागासह लोक प्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष ...