भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
Nagpur : देशमुख म्हणाले की, विधानसभा निवडणुकीपूर्वी आणि नंतर तीन महिने विशेष तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर, २०१९ च्या विधानसभेच्या आणि २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकांच्या दरम्यान मतदान यादीमध्ये विसंगती आढळली आहे. ...
मतदार यादी, बूथ लेव्हल वर होणारी कामं, पक्ष बांधणी, पक्ष संघटना यासारख्या अनेक विषयावर पदाधिकाऱ्यांकडून सकारात्मक उत्तरं न मिळाल्यामुळे राज यांनी नाराजी व्यक्त केली ...
निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांमधील गोंधळावरून एकीकडे विरोधी पक्षनेते राहुल गांधींपासून ते राज ठाकरेंपर्यंत सारेच टीका करत असताना दक्षिण आफ्रिकेच्या निवडणूक आयोगाने फोन करणे हे ज्ञानेश कुमार यांना सुखद धक्का देणारे ठरले आहे. ...
Wardha : हर्षवर्धन सपकाळ यांनी बुधवारी सकाळी सेवाग्राम येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आश्रमास भेट दिली. यावेळी उपस्थित पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, ज्याचे नाव जितक्या वेळा मतदार यादीत आहे, तितक्या वेळा निवडणूक आयोगाने त्या ना ...
Bihar Assembly Election 2025 Voting: निवडणूक आयोगाकडून अद्याप यावर काही प्रतिक्रिया आलेली नाही. परंतू, अशाप्रकारे मतदानापासून रोखण्यामुळे मतदान प्रक्रिया कशी विश्वासार्ह राहील, असा सवाल केला जात आहे. ...