भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
SIR In Madhya Pradesh: एसआयआरचं काम मुदतीआधीच पूर्ण करून कार्यक्षमतेचं उदाहरण प्रस्तुत करणाऱ्या बीएलओंना जिल्हा प्रशासनाकडून सन्मानित करून बक्षीसही दिलं जात आहे. मध्य प्रदेशमध्ये एसआयआरचं टार्गेट वेळेपूर्वीच पूर्ण करणाऱ्या सुपर बीएलओंना टायगर सफारी, ...
५०% आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाऊ नये याची जाणीव ठेवा, तसे झाल्यास आरक्षित जागांवरील निवडणूक रद्द केली जाऊ शकते, ४० नगरपरिषदा, १७ नगरपंचायतीच्या निकालावर टांगती तलवार कायम असणार. नगरपरिषद, नगरपंचायतींसाठी मतदान होणार; महापालिका, जि.प. तसेच पंचायत समि ...
उल्हासनगर महापालिकेने प्रारूप मतदार याद्या घोषित केल्या, तेंव्हापासून मतदार याद्यात घोळ झाल्याचा आरोप सत्ताधारी नेत्यांसह विरोधी पक्षाचे नेते करीत आहेत. ...
पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेदरम्यान, निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल पोलिसांना पत्र लिहून निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षेचे आवाहन केले आहे. निवडणूक आयोगाने ४८ तासांच्या आत केलेल्या कारवाईचा अहवाल मागितला आहे. ...