मुंबईत गेल्या दोन वर्षांत सरासरी २५ ते ३० हजार भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे. मात्र, भटक्या श्वानांची दहशत अद्याप कायम असून, कामावरून रात्री उशिरा घरी परतणारे मुंबईकर भटक्या श्वानांच्या दहशतीखाली आहेत. ...
माणसाने कुत्र्याचे वर्णन इमानदार प्राणी म्हणून केलेलं असले तरी बरेचदा हा प्रामाणिक प्राणी माणसाचा जिवावर बेतू शकतो. अशा या प्रामाणिक प्राण्यामुळे जगभरात अनेक माणसांनी जीव गमावला आहे. ...
पाळीव कुत्रा घरासमोर रोज घाण करीत असल्याने उद्भवलेला वाद विकोपास केला आणि त्यातून सात जणांनी एकास जबर मारहाण केली. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वलनी खाण येथे शुक्रवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. ...
मावळ तालुक्यासह तळेगाव, वडगाव, कामशेत, लोणावळा आदी महत्त्वाच्या शहरातील अनेक भागांमध्ये, आजूबाजूला वसलेल्या महत्त्वाच्या गावांमध्ये तसेच मुख्य रस्ता व जुना मुंबई-पुणे महामार्गावर भटक्या व मोकाट कुत्र्यांचा वावर जास्त असला, तरी त्याच बरोबर मावळातील अन ...
पाण्याच्या शोधात आलेल्या एका हरणावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना मनमाडपासून जवळ असलेल्या पानेवाडी येथे घडली. परिसरातील नागरिकांनी या हरणाची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केल्यामुळे जीवदान मिळाले. जखमी हरणावर उपचार केल् ...