या कालव्यांकडे तिलारी विभागाचे होत असलेले दुर्लक्ष आणि ठेकेदाराचा मनमानी कारभार, हा या कालवा फुटीला जबाबदार असल्याचे येथील नागरिक बोलत आहेत. यापूर्वीही माध्यमांतून या धरणाला अनेक ठिकाणी भगदाड पडल्याचे वृत्त आले आहे. ...
काँक्रीटपासून बनविलेली धरणे साधारणत: जुनी होतात. त्यामुळे जगभरातील हजारो धरणे सध्या धोकादायक स्थितीत पोहोचली आहेत. त्यांची भिंत फुटण्याचा, तडे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. ...
मुळा धरणातून शनिवारी (दि.१६) सायंकाळी सहा वाजता उजव्या कालव्यातून पाचशे क्युसेकने पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती मुळा पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी ‘लोकमत’'शी दिली ...
मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून शुक्रवारी सकाळी अकरा वाजता १०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. उजव्या कालव्यातून लवकरच पहिले आवर्तन सोडण्यात येणार आहे. ...
Dam Vinayak Raut sindhudurg - दिगवळे-रांजणवाडी येथे धरण प्रकल्प व्हावा, अशी ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी आहे. या धरण प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी आवश्यक तो निधी विशेष बाब म्हणून देण्यात येणार आहे. तसेच प्रकल्पाचे सर्वेक्षणही तातडीने करण्यात येणार ...
पंजाबमधील शाहपूरकंडी गावात बांधण्यात येणारे धरण २०२२ पर्यंत पूर्ण होणार असून, येथे उभारल्या जाणाऱ्या वीजनिर्मिती प्रकल्पातून कोट्यवधी रुपयांचा लाभ मिळू शकतो. ...