लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

सोलापूरची तहान २ टीएमसीची, नदीला पाणी सोडले जातेय २० टीएमसी; दुहेरी समांतर पाईपलाईन रखडली - Marathi News | Solapur's thirst is 2 tmc, 20 tmc of water is being released to the river, double parallel pipeline stalled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोलापूरची तहान २ टीएमसीची, नदीला पाणी सोडले जातेय २० टीएमसी; दुहेरी समांतर पाईपलाईन रखडली

सोलापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी उजनी जलाशयावरून जुनी पाईपलाईन आहे तसेच दुहेरी पाईपलाईनचे काम सुरू आहे... ...

मराठवाड्यात आता केवळ २०.५५ टक्के धरणसाठा, जायकवाडीसह कोणत्या धरणात किती टीएमसी? - Marathi News | Now only 20.55 percent dam storage in Marathwada, how many TMC in which dam including Jayakwadi? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यात आता केवळ २०.५५ टक्के धरणसाठा, जायकवाडीसह कोणत्या धरणात किती टीएमसी?

राज्यात एकीकडे कमालीची तापमानवाढ होत असताना मराठवाड्यातील धरणामंध्ये आता २०.५५ टक्के पाणीसाठा राहिल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले. देशभरात पाणीटंचाईचे सावट ... ...

राज्यात दुष्काळाच्या झळा; धरणांमध्ये जेमतेम ४० टक्के पाणीसाठा - Marathi News | Drought in the state; Only 40 percent water storage in dams | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात दुष्काळाच्या झळा; धरणांमध्ये जेमतेम ४० टक्के पाणीसाठा

राज्यात मार्चअखेरच पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील धरणांमध्ये जेमतेम ४० टक्के पाणीसाठा शिल्लक असून यंदा याच दिवशी सुमारे ५६ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. ...

Maharashtra: निवडणुकीच्या रणधुमाळीत घशाची कोरड वाढली, राज्यात केवळ ४० टक्केच पाणीसाठा - Marathi News | Maharashtra: In the midst of the election battle, throats have become dry, with only 40 percent water storage in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडणुकीच्या रणधुमाळीत घशाची कोरड वाढली, राज्यात केवळ ४० टक्केच पाणीसाठा

प्रशासकीय यंत्रणा लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत गुंतलेली असतानाच राज्यातील पाणीटंचाईचे संकट गहिरे होताना दिसत आहे... ...

धरणांत ४० टक्केच पाणीसाठा, महाराष्ट्रात पाणीबाणी - Marathi News | Only 40 percent water storage in dams, water shortage in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धरणांत ४० टक्केच पाणीसाठा, महाराष्ट्रात पाणीबाणी

प्रशासकीय यंत्रणा लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत गुंतलेली असतानाच राज्यातील पाणीटंचाईचे संकट गहिरे होताना दिसत आहे. ...

bengaluru water crisis: बंगळुरूमध्ये तीव्र पाणीसंकट; महाराष्ट्रात काय आहे धरणांची स्थिती? जाणून घ्या - Marathi News | Severe water crisis in Bengaluru: What is the status of dams water storage in Maharashtra? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :bengaluru water crisis: बंगळुरूमध्ये तीव्र पाणीसंकट; महाराष्ट्रात काय आहे धरणांची स्थिती? जाणून घ्या

bengaluru water crisis: बंगळुरूमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर ५ हजार रुपये दंडाची कारवाई होत आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रातील धरणांची काय स्थिती आहे? ते जाणून घेऊ. ...

'निम्न मानार' प्रकल्प तळाला, सिंचनासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट - Marathi News | At the 'Nimn Manar' project base, the issue of drinking water for animals including irrigation is dire | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'निम्न मानार' प्रकल्प तळाला, सिंचनासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट

निम्न मानार प्रकल्पात आता केवळ ३२ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला असून, हे पाणी दोन ते तीन महिन्यांपर्यंत पुरणार आहे. ...

राज्यातील धरणांमध्ये सरासरी ४०.७४ टक्के पाणीसाठा शिल्लक, कोणत्या विभागात किती पाणी? - Marathi News | On an average, 40.74 percent water reserves remain in the dams of the state, how much water in which section? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील धरणांमध्ये सरासरी ४०.७४ टक्के पाणीसाठा शिल्लक, कोणत्या विभागात किती पाणी?

कमाल तापमान ३० अंश सेल्सियसच्याही पुढे गेले असून बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. ...