ज्यावेळी वासरू मातेच्या गर्भाशयात वाढत असते, त्यावेळी त्याला अन्नाचा पुरवठा हा मातेच्या रक्तातून होत असतो. त्यामुळे गर्भाशयातील वासरू वाढत असते. पण ते ज्यावेळी गर्भाशयातून बाहेरच्या वातावरणात येते त्यावेळी त्याला अतिशय भिन्न अशा वातावरणाचा, परिस्थिती ...
कृषी विद्यापीठ व कृषी विभागाने समन्वय साधून काम केल्यास विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात रब्बी हंगामाचे नियोजन व्यवस्थित होऊन रब्बी हंगाम यशस्वी होईल, असे प्रतिपादन राज्याचे कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार यांनी केले. ...
अंबेजोगाई तालुक्यातील मौजेसाकुड येथे पशुसंवर्धन विभागाची ८१ हेक्टर जमीन प्रक्षेत्र उभारण्यासाठी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळास देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला ...
'गोकुळ'च्या ६१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष अरुण डोंगळे म्हणाले, शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी हरयाणा येथून म्हैस खरेदीला आता ३० हजार तर गुजरात येथील म्हैस खरेदीसाठी २५ हजार रुपये अनुदान दिले जाते. त्यात वाढ करणार आहोत. ...
राज्यात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्यामुळे चारा टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. परिणामी, टंचाईग्रस्त भागात पशुधनाला दिल्या जाणाऱ्या मूरघास चाऱ्याची किंमत ... ...
पोळा हा बैलांची पूजा करण्याचा महत्त्वाचा सण. आज अनेक शेतकऱ्यांना विविध कारणांमुळे बैलं विकावी लागत आहेत. एका शेतकरीपुत्राने मांडलेली ही पोळ्याची व्यथा... ...