आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
‘सामाजिक कुप्रथेवर भाष्य करीत, घेऊन जा गे मारबत’ असा नारा देत बडग्या मारबत उत्सवाची शेकडो वर्षाची परंपरा आजतागायत कायम आहे. परंतु आता बडग्यांचे विषय बदलले आहेत. ते आता राजकारण, शासन यावर भाष्य करणारे झाले आहेत. ते सरकारसाठी संकेत, संदेश देणारे ठरत आह ...
अमरावती जिल्ह्यात अंजनगाव सुर्जी तालुक्यात असलेल्या चिंचोली बुद्रुक व पवनी तालुक्यातील शेलारी या गावी यंदा पोळ््याच्या दिवशी दोन अनोखी आयोजने गावकऱ्यांनी अनुभवली. ...
जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेतर्फे रविवारी (दि.९) सभासदांच्या गुवणंत पाल्यांचा व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. ...