आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
ग्रामीण भागातील साहित्यिक व सांस्कृतिक चळवळीचे व्यासपीठ असलेल्या ‘साहित्यायन’ या संस्थेचे २६ वे एकदिवसीय मराठी साहित्य संमेलन येत्या ३० सप्टेंबरला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व कवी प्रा. वसंत डहाके यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल ...
भारत देशात विविध धर्म असले तरी आपण धर्मनिरपक्षेतेचे तत्त्व अंगिकारले आहे. प्रत्येक धर्म आपणाला माणुसकीचे शिक्षण देत असते. विसोरा येथील हिंदू समाज बांधवही अगदी आनंदाने मोहरमच्या उत्सवात सहभागी होतात. ...
एखाद्या साहित्यिकाच्या स्मृतीनिमित्त विशेष सोहळ्याचे आयोजन महाराष्ट्रात अगदी मोजक्याच ठिकाणी पहावयास मिळते़ त्यापैकीच परभणी येथील ज्येष्ठ साहित्यिक बी़ रघुनाथ म्हणजेच भगवान रघुनाथ कुलकर्णी यांच्या स्मृतिदिनानिमित्त चार दिवसीय सोहळा मागील १६ वर्षांपास ...