Crop Insurance : अकोला जिल्ह्यात खरीप हंगामात अतिवृष्टी, पूर आणि सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यंदा पीक विम्याचा लाभ कापणी प्रयोग अहवालावर ठरणार असल्याने, किती शेतकऱ्यांना भरपाई मिळणार हे लवकरच समजेल. (Crop Insurance) ...
kapus kharedi अतिवृष्टी, सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील कापसाचे मोठे नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. ...
Cotton Crop Damage : अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा दिवाळीचा उत्साह ओसरला आहे. अतिवृष्टी, सततचा पाऊस आणि सीसीआय खरेदी केंद्रांचा विलंब यामुळे पहिल्याच वेचणीचा कापूस खासगी व्यापाऱ्यांच्या दारात कमी दरात विकावा लागत आहे. शासनाने जाहीर केलेल्या हमीभावापे ...
Ativrushti Madat ऑगस्ट महिन्याचा ६० कोटी रुपये मंजुरीचा पहिला आदेश १२ सप्टेंबर रोजी, सप्टेंबर महिन्याचा ७७२ कोटी ३७ लाख रुपयांचा दुसरा आदेश १८ ऑक्टोबर रोजी निघाला आहे. ...
Harbara Crop : खरीप हंगामात अनियमित पावसामुळे सोयाबीन आणि कापसासारख्या पिकांचे नुकसान झाल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी आता रब्बी हंगामातील हरभऱ्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. (Harbara Crop) ...
Crop Insurance : अकोला जिल्ह्यातील मूग, उडीद, ज्वारी पिकांचे कापणी प्रयोग पूर्ण झाले असून, सोयाबीन आणि कपाशी, तूर यांचे प्रयोग लवकरच सुरू होणार आहेत. यंदा हवामानाच्या प्रतिकूलतेमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न प्रभावित झालेले असून, पीक विमा लाभासाठी सर्व शेत ...
माती परीक्षण केल्यानंतर मातीमध्ये असणाऱ्या पिकाच्या उत्पादनाच्या दृष्टीने आवश्यक घटकांचे प्रमाण योग्य असेल तर जमिनीचे आरोग्य चांगले आहे असे समजावे. ...
सप्टेंबर महिन्याच्या उत्तरार्धात सातारा जिल्ह्यातील अनेक मंडलात अतिवृष्टी झाल्याने शेती पिकांची आणि फळबागांची मोठी हानी झाली. या अंतर्गत शेतकऱ्यांना ६ कोटी २९ लाख रुपयांची मदत मिळणार असल्याचा अंदाज आहे. ...