गतवर्षी तुटलेल्या उसाचा दुसरा हप्ता २०० रुपये दिल्याशिवाय कारखाने सुरू करू देणार नाही, असा इशारा आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी रविवारी येथे दिला. ...
महापुराचा फटका जिल्ह्यातील ७ लाख ६४ हजार १७३ शेतकऱ्यांना बसला आहे. नैसर्गिक संकटात ६ लाख ४ हजार ६४१ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. ...
राज्यातील शेतकऱ्यांना बाजारभावाचा अंदाज मिळावा, म्हणून मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पातर्फे प्रत्येक आठवड्यात शेतमालाच्या बाजारभावाचा साप्ताहिक किंमत अहवाल प्रसिद्ध केला जातो. मात्र, गत दोन आठवड्यांपासून हा अहवा ...
Seed Treatment : रब्बी हंगामाची लगबग सुरू झाली असून, शेतकरी बांधवांनी आता पिकांची पेरणी करण्यापूर्वी बीजप्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे. यंदा पावसाचे प्रमाण जास्त असल्याने मातीतील आर्द्रता वाढली असून बुरशीजन्य रोगांचा धोका अधिक वाढला आहे. त्या ...
Soybean Pest Attack : हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे बुलढाणा जिल्ह्यात १३ हजार हेक्टरवरील सोयाबीन आणि इतर खरीप पिकांचे नुकसान झाले. प्रशासनाने अहवाल पाठवून महिनाभर झाला तरी मदतीचा निर्णय न झाल्याने शेतकरी नाराज आहेत. (Soybean Pest Attack) ...
Rabi crop : वाशिम जिल्ह्यात खरीप हंगाम अंतिम टप्प्यात असून, कृषी विभागाने रब्बी पेरणीचे नियोजन पूर्ण केले आहे. यंदा हरभरा व गहूच्या क्षेत्रात सर्वाधिक पेरणी होणार असून, चिया, करडी, राजमा आणि जवस यांसारख्या नाविन्यपूर्ण पिकांवरही भर दिला जात आहे. पावस ...