यंदा जिल्ह्यात कपाशीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यामध्ये कापूस बियाणे पुरवठा करणारे बियाणे उत्पादक कंपनीकडून पुरवठ्याचे नियोजनसुद्धा घेण्यात आले आहे. ...
मागील खरीप हंगामातील कापसाला ६००० ते ६८०० रु. क्विंटलचा भाव अधिकतर राहिला. कमी व अस्थिर भावामुळे मागील दोन वर्षांपासून बऱ्याच शेतकऱ्यांचा कापूस विक्रीअभावी घरातच पडून आहे. ...