देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
गटबाजीच्या राजकारणात अडकलेल्या नागपूर शहर कॉँग्रेसचा वाद दिल्लीत पोहोचला. आता शहराच्यापाठोपाठ जिल्हा काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबूराव तिडके यांनी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घे ...
सनातन संस्थेच्या लोकांकडून देशातील धर्मनिरपेक्षतेवर घाला घालण्यात येत असून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा त्यांचा डाव आहे. अनेक दहशतवादी कारवायांमध्ये त्यांचा हात असल्याने सनातन संस्थेवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिका?्यांमार्फत शासनाकडे करण् ...
नरेंद्र मोदी यांना मिठी मारण्याचा प्रकार काँग्रेस पक्षातीलही काही सदस्यांना रुचला - पटला नसल्याचं राहुल यांनी सांगितलं. परंतु, मी त्यांच्याशी सहमत नाही. ...