देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आज पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केरळच्या दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी केरळमधील एर्नाकुलम येथे पोहोचले असून याठिकाणी असलेल्या पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला. ...
येत्या लोकसभा निवडणुकीनिमित्ताने गोव्यात काँग्रेस पक्ष संघटना अधिक सक्रिय व्हावी म्हणून गोव्यातील काँग्रेसचे प्रभारी डॉ. चेल्लाकुमार यांनी प्रयत्न सुरू केला आहे. ...
जिल्ह्यात सोयाबीनवर करपा व बुरशीजन्य रोग तर कापसावर बोंडअळी पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतकºयांना एकरी ५0 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी खा.राजीव सातव यांनी जिल्हाधिकाºयांची शिष्टमंडळासह भेट घेवून केली. ...