देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
उर्मिला सोबत प्रचारात आपल्याला तिचे पती मोहसिन अख्तर यांना पाहायला मिळत आहे. पण उर्मिलाने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यापासून तिच्याविषयी सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल झाल्या आहेत. ...
वर्ध्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदू आंतकवादी हा शब्द काँग्रेसने पहिल्यांदा उच्चारल्याचे म्हटले होते. त्याला राहुल गांधी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...