लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
"मनसेची नक्की भूमिका काय, हे राज ठाकरेही सांगू शकत नाही; झेंडा बदलणाऱ्यांबद्दल काय बोलणार" - Marathi News | Congress leader Sachin Sawant has criticized MNS chief Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मनसेची नक्की भूमिका काय, हे राज ठाकरेही सांगू शकत नाही; झेंडा बदलणाऱ्यांबद्दल काय बोलणार"

राज ठाकरेंच्या आयोध्या दौऱ्यावरुन काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी टोला लगावला आहे. ...

"प्रजासत्ताकदिनी केंद्राच्या मदतीनेच हिंसाचार; शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचे कारस्थान" - Marathi News | "Violence with the help of the Center on Republic Day; conspiracy to discredit the peasant movement" | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"प्रजासत्ताकदिनी केंद्राच्या मदतीनेच हिंसाचार; शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचे कारस्थान"

काँग्रेसचा आरोप; दीप सिद्धू व त्याच्या अनुयायांना अटक करण्याऐवजी त्यांना हिंसाचाराच्या घटनेनंतर लाल किल्ल्यातून जाऊ देण्यात आले. ...

Farmer Protest : "शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करणारे देशद्रोही", प्रियंका गांधींनी सुनावले खडेबोल - Marathi News | Farmer Protest: Priyanka Gandhi Criticize Central Government for dividing Peasant movement | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Farmer Protest : "शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करणारे देशद्रोही", प्रियंका गांधींनी सुनावले खडेबोल

Farmer Protest update : शेतकरी नेत्यांवर कारवाई करण्यासाठी सुरू असलेल्या तयारीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी ट्विट करून केंद्र सरकार आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे. ...

"काँग्रेसमध्ये तरुण पिढीला नेतृत्व करण्यास मोठा वाव"  - Marathi News | "Great opportunity to lead the younger generation in Congress" - balasaheb thorat | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"काँग्रेसमध्ये तरुण पिढीला नेतृत्व करण्यास मोठा वाव" 

balasaheb thorat : डॉ. धवलसिंह हे सर्वांच्या मदतीला धावून जाणारे असून धाडसाबरोबर त्यांच्यात विनयशिलताही आहे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले. ...

नाशिक महापालिकेत कर्जामागचे राजकारण, सोयीचाच भाग ! - Marathi News | Politics behind debt in Nashik Municipal Corporation, a convenient part! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेत कर्जामागचे राजकारण, सोयीचाच भाग !

नाशिक : महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्याने आता गेली चार वर्षे गुण्यागोविंदाने एकत्र राहणाऱ्या अनेक नगरसेवकांचा आता पक्ष धर्म जागृत झाला आहे. सत्तेवर भाजप असल्याने लगेच शिवसेना आणि काँग्रेससह काही पक्षांनी विरोध सुरू केला आहे. वास्तविक, यापूर्वी म ...

"मुंबईकडे वाकड्या नजरेने पाहिले तर भाजपाला महाराष्ट्रात राजकारण करणे महागात पडेल!" - Marathi News | "If you look at Mumbai with a crooked eye, it will be expensive for the BJP to do politics in Maharashtra!" - Sachin Sawant | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मुंबईकडे वाकड्या नजरेने पाहिले तर भाजपाला महाराष्ट्रात राजकारण करणे महागात पडेल!"

Sachin Sawant : मुंबईची जनता भाजपाचा हा डाव यशस्वी होऊ देणार नाही, असेही सावंत सावंत म्हणाले. ...

Farmers Protest Violence : "शेतकऱ्यांनी १५ जणांना पकडले, त्यांच्याजवळ सरकारी ओळखपत्रे आढळली" - Marathi News | congress Leader Digvijay Singh Said Farmers Have Handed Over 15 People To Delhi Police Who Started The Violence Yesterday | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Farmers Protest Violence : "शेतकऱ्यांनी १५ जणांना पकडले, त्यांच्याजवळ सरकारी ओळखपत्रे आढळली"

Farmers Protest Violence : एका शांततामय आंदोलनास चुकीच्या मार्गाने दर्शवण्याचे हे सुनियोजित षडयंत्र होते, असा आरोप दिग्विजय सिंह यांनी केला आहे. ...

'दिल्लीतील हिंसाचाराला गृहमंत्रीच जबाबदार, अमित शहांचा तात्काळ राजीनामा घ्या' - Marathi News | Home Minister responsible for Delhi violence, Amit Shah should resign immediately, congress randeep surajewala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'दिल्लीतील हिंसाचाराला गृहमंत्रीच जबाबदार, अमित शहांचा तात्काळ राजीनामा घ्या'

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर आता शेतकरी नेत्यांविरुद्ध गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलीय. प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. ...