देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Local Body Election: सत्तेच्या बळावर दबाव टाकून निवडणुका बिनविरोध करून सत्ताधारी पाठ थोपटून घेत आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. ...
Mangal Prabhat Lodha Death Threat News: मुंबईच्या सुरक्षेसाठी मालाड-मालवणीतील रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात भूमिका घेतल्याबद्दल स्थानिक काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी आपणास संपविण्याची धमकी दिली, असा आरोप राज्याचे कौशल्य विकास मंत्री मं ...
Karnataka politics : कर्नाटकच्या काँग्रेस सरकारमध्ये कोणताही तणाव किंवा गटबाजी नाही आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या आपला कार्यकाळ पूर्ण करतील, असे शिवकुमार यांनी म्हटले आहे. ...
Congress Harshwardhan Sapkal: हा विषय केवळ एका काँग्रेस पक्षाचा नाही तर सर्वांचाच आहे. लोकशाही वाचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. ...