देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Brihanmumbai Municipal Corporation election: काँग्रेसने मुंबई महानगरपालिकेमध्ये स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याने महाविकास आघाडीमध्ये फूट पडण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र काँग्रेस स्वतंत्र लढल्यास मतविभाजन होऊन त्याचा फायदा भाजपाला होऊ शकतो, अशी भीत ...
Congress Harshwardhan Sapkal: मनसेसोबत आघाडी वा युती करण्यासाठी मुंबई वा महाराष्ट्रातून कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असे काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट केले. ...