देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Bhiwandi Mayoral Election Update 2026: भिवंडी महानगरपालिका महापौर निवडणुकीत राजकीय भूकंप. भाजपचे ९ नगरसेवक काँग्रेसच्या वाटेवर. नारायण चौधरी यांची नाराजी भाजपला महाग पडणार? वाचा सविस्तर. ...
Rajya Sabha Election 2026: राज्यसभेच्या ३७ जागांसाठी निवडणूक होत आहे. यात महाराष्ट्रातील ७ जागांचा समावेश आहे. निवडणुकीची घोषणा झाली असून, काँग्रेसमधून काही नावे स्पर्धेत आहेत. ...
Congress Ramesh Chennithala News: जनतेचे हे प्रश्न हाती घेऊन काँग्रेस पक्ष विविध आंदोलने व मोर्चांच्या माध्यमातून सरकारला जाब विचारेल, असे रमेश चेन्नीथला म्हणाले. ...