देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
गंभीर अवस्थेत असलेल्या पठाण यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून त्यांचा आधीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. ...
बाहेरून आलेल्यांना तिकीट दिल्याने भाजपमधील नाराजांनी सोमवारी रात्री उशिरा वर्तकनगर येथील भाजपच्या विभागीय कार्यालयात जोरदार घोषणाबाजी करीत तोडफोड केली. तसेच, पैसे घेऊन बाहेरच्यांना तिकीट देतात, असा आरोपही केला... ...
भाजपला जेथे मित्रांना आपल्या फायद्याकरिता वापरायचे आहे तेथे वापरले. पण आपला वापर करू दिला नाही. मंगळवारी दिवसभर वेगवेगळ्या शहरांमधील नाराजांचे भोकाडे, आत्मदहनाचे इशारे, आरोप यांचा सिलसिला सुरू राहिला. काही ठिकाणी राडे झाले. आता बंडखोरांना थंड करण्याच ...
PMC Election 2026 भाजपला धोबीपछाड करण्यासाठी हे तिन्ही पक्ष एकवटले असले तरी उद्धवसेना आणि मनसे दोघांच्या देखील ही अस्तित्वाची लढाई असल्याचे बोलले जात आहे ...
Akola Municipal Election 2026: अकोला महापालिका निवडणुकीमध्ये वेगळेच समीकरण जुळून आले आहे. भाजपाने राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिंदेसेनेला सोबत घेण्याचा प्रयत्न केला. पण, आता दोनच पक्षांची युती होऊ शकली आहे. ...
काँग्रेसला राजदसोबत केलेल्या युतीचा काहीही फायदा झालेला नाही म्हणून, पक्षाने स्वतःच्या पायावर उभे राहून देशभरात आपले संघटन मजबूत करावे आणि स्वबळावर निवडणुका लढवाव्यात, अशी मागणी होत आहे. ...