देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
PMC Election 2026 एकूणच प्रचारातील मुद्दे, तीनही पक्षांचे नेते, कार्यकर्ते मतदारांना कशा पद्धतीने स्वत:चे मुद्दे पटवून देतील आणि ते किती मतदारांना पटतील, यावर उद्धवसेनेचे भवितव्य अवलंबून राहणार ...
सदानंद सिरसाट, अकोला अकोला महापालिका निवडणूक लढण्यासाठी उमेदवारी दाखल केलेल्या शिंदेसेनेच्या दोन, तर काँग्रेस आणि उद्धवसेनेच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा ... ...
Harshvardhan Sapkal Criticize BJP: महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपामध्ये उमेदवारीवरून मोठा गोंधळ झाल्याचं चित्र राज्यभरात दिसून आलं. तसेच अनेक ठिकाणी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांविरोधात तीव्र रो ...
Congress Harshwardhan Sapkal News: मूळ पक्ष कार्यकर्ते व संघ कार्यकर्त्यांना बाजूला सारून उपऱ्यांच्या हाती भाजपा गेला असून, लवकरच याचे नियंत्रण रेशीम बागेतून नाही तर अदानी अंबानी यांच्याकडून होईल, अशी टीका करण्यात आली आहे. ...
BMC Election 2026: मुंबई मनपा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आल्याचे बोलले जात आहे. ...