कोल्हापूर शहरातील शाळा, महाविद्यालयाच्या २00 मीटर परिसरात पानपट्टी अथवा पानटपरीस बंदी घालण्यात येईल. तरुणांना निर्व्यसनी बनविण्यासाठी महाविद्यालयांचे परिसर व्यसनमुक्त होण्याची गरज आहे. स्वच्छतेचे महत्त्व विद्यार्थ्यांनी त्यांचे कुटुंबीय आणि नागरिकांन ...
ठाणे महापालिका हद्दीत सध्या वृक्षांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मागील दोन महिन्यात शहरात ३३९ वृक्ष उन्मळून पडले असून १५० हून अधिक वृक्ष हे धोकादायक झाले आहेत. पावसात वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. ...
कोल्हापूर शहर तसेच जयंती नाला स्वच्छ करण्याच्या ध्यास घेतलेल्या महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी नगररचना कार्यालयातील भ्रष्टाचाराची बजबजपुरीही साफ करण्याची भूमिका घेतल्याचे दिसते. त्यांच्या भूमिकेमुळे अनेकांच्या पायाखालची वाळू घसरली अस ...
धरणाच्या भिंतीवर चार ते पाच वर्षांपासून झाडे वाढत असताना तुम्ही काय झोपा काढत होते का, असा सवाल करीत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. ...
येरवडा येथील हुसेनशाहबाबा दर्गा सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान आहे. या दर्गा ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाच्या संचालकांनी केलेल्या लाखो रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी या ट्रस्टच्या अध्यक्षासह ४ संचालकांविरुद्ध संचालक मंडळ बरखास्त करण्याच्या कार्यवाहीचे ...