renewable energy powered city : भविष्यातील उर्जेची मागणी आणि प्रदूषण या समस्येवर उपाय म्हणून पूर्णपणे अक्षय्य उर्जेवर चालणारे शहर भारतात विकसित होणार आहे. हे जगातील पहिले शहर असेल असा दावा केला जात आहे. ...
Andhra Pradesh : टाटा समूहातील महत्त्वाची कंपनी टीएसीएसला आंध्र प्रदेश सरकारने अवघ्या ९९ पैशात २१.१६ एकर जमीन दिली आहे. यातून १२,००० नोकऱ्या निर्माण होतील असा दावा केला जात आहे. ...
चंद्रबाबू नायडू म्हणाले, "पंतप्रधान मोदी विकासाच्या बाजूने आहेत. मी त्याच्याकडून प्रेरणा घेतो. पंतप्रधानांचे कौतुक करताना नायडू म्हणाले, ते (मोदी) केवळ भारतीय नेतेच नाही, तर जागतिक नेते झाले आहेत. ते सर्व जागतिक नेत्यांपेक्षा फार वर आहेत." ...