पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 वाजता देशाला संबोधित करणार. एवढी एकच ओळ देशातील नागरिकांचे कान टवकारण्यासाठी पुरेशी आहे. 2016पासून आतापर्यंत आश्चर्य चकित करणाऱ्या जास्तीतजास्त निर्णयांची घोषणा त्यांनी याच वेळेवर केली आहे. ...
कोरोना विषाणूचा वेगाने होत असलेला फैलाव आणि लॉकडाऊनमुळे देशातील अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होत आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत देशातील कोट्यवधी लोकांचा रोजगार संकटात सापडला आहे. ...
देशाचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शहर मुंबईमध्ये प्रस्तावित असलेले आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र गुजरातच्या गांधीनगरला १ मे रोजीच हलविण्यात आले. गेल्या काही वर्षांपासून याबाबतचे आरोप करण्यात येत होते. गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्ये हे केंद्र उभारण्यात येणार आ ...