श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
ऐन महापौर निवडणूक जवळ आलेली असताना न्यायालयाने भाजपा नगरसेविकेच्या पदाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे त्यांना महापौर पदाच्या निवडणुकीत मतदान करता येणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...
Nagpur : देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या धोरणांमुळे पाकव्याप्त काश्मीर व अक्साई चीनचा प्रदेश ताब्यात घेता आला नाही. जिथे काही पिकू शकत नाही ती भूमी काय कामाची असे त्यांचे विचार होते. ...
Rahul Gandhi PM Modi: पंतप्रधान मोदी यांचे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देणारे भाषण लोकसभेत होऊ शकले नाही. पंतप्रधान मोदी यांनी राज्यसभेत उत्तर देताना काँग्रेस हल्ला चढवला. ...
Chandrapur : चंद्रपूर महानगरपालिकेतील महापौरपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. भाजपने उद्धव ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख संदीप गिन्हे यांना सत्तास्थापनेचा अधिकृत प्रस्ताव दिला असला, तरी उद्धवसेनेकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. ...