श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
आजारपणामुळे त्यांना जामीन मंजूर करण्यात यावा, असा अर्ज त्यांच्या वकिलांनी शिवाजीनगर न्यायालयात सादर केला होता, शुक्रवारी त्या अर्जावर सुनावणी होणार होती ...
Uttar Pradesh BJP News: उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळामध्ये सध्या ब्राह्मण भोजनाची जोरदार चर्चा सुरू आहे. उत्तर प्रदेशमधील कडाक्याच्या थंडीत भाजपाचे विधानसभा आणि विधान परिषदेमधील ४० आमदार या भोजनाला उपस्थित राहिल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापलं ...
एका आघाडीच्या वृत्तपत्रातील जाहिरातीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला असून त्यामुळे आता नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. ...
खरे तर, गेल्या ४५ वर्षांपासून या महापालिकेवर असलेल्या डाव्यांच्या (CPM) वर्चस्वाला जोरदार धक्का देत अथवा सुरुंग लावत भाजपने हा ऐतिहासिक विजय मिळवला आहे. ...