श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
PMC Election 2026 बंडखोरांना आश्वासने दिली जात होती. या आश्वासनांना काही बंडखोरांनी प्रतिसाद दिला तर काही नेत्यांचे काही एक न ऐकता आपले बंड कायम ठेवले. ...
'महायुती' असो वा 'महाविकास आघाडी', स्थानिक पातळीवर मित्रपक्षांनीच एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकल्याने यंदाची निवडणूक ही 'सर्व विरुद्ध सर्व' अशीच रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आदी प्रमुख मह ...
मुंबईतील अनेक बंडखोरांची मनधरणी करण्यात भाजपला यश आले असून, काहींना ‘ऑन द स्पॉट’ पक्षात बढतीचे नियुक्तीपत्र देण्यात आले. दादरमध्ये बंडखोरी करणारे भाजपचे महामंत्री गजेंद्र धुमाळे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य सन्मान राखण्याचे आश्वासन द ...
Nagpur : नागपूर महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी भाजप व काँग्रेस बंडखोरांस एकूण ३०२ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहे. ...