लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
२६ पदाधिकारी ६ वर्षांसाठी निलंबित; BJPची गटबाजीवर करडी नजर, बंडखोर-असंतुष्टांवर ‘स्पेशल वॉच’ - Marathi News | 26 office bearers suspended for 6 years bjp keeping a close eye on groupism special watch on rebels and dissidents | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२६ पदाधिकारी ६ वर्षांसाठी निलंबित; BJPची गटबाजीवर करडी नजर, बंडखोर-असंतुष्टांवर ‘स्पेशल वॉच’

भाजपने बंडखोरीविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. असंतुष्ट कार्यकर्त्यांवर ‘स्पेशल वॉच’ आणि बंडखोर कार्यकर्त्यांच्या हालचालींवर पक्षाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. ...

PCMC Election 2026 : भाजपचा पराभव हाच उद्देश; देशावर युद्धाचे संकट; प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले? - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation Election The only objective is to defeat BJP; The country is facing the threat of war: Prakash Ambedkar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भाजपचा पराभव हाच उद्देश; देशावर युद्धाचे संकट; प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?

देशात सध्या देव-धर्माव्यतिरिक्त कोणतीही चर्चा नाही. महात्मा फुले यांनी धर्माची गरज सांगितली होती ...

कोट्यवधींची गुंतवणूक, १६ लाखांहून अधिक रोजगारनिर्मिती; मुंबईसाठी CM फडणवीसांचा अजेंडा - Marathi News | bmc election 2026 cm devendra fadnavis told vision agenda for mumbai to lokmat said investment worth crores and creation of more than 16 lakh jobs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोट्यवधींची गुंतवणूक, १६ लाखांहून अधिक रोजगारनिर्मिती; मुंबईसाठी CM फडणवीसांचा अजेंडा

Lokmat Exclusive: क्रिएटिव्ह इंडस्ट्रीसह एअरोसिटी, तंत्रज्ञान, एआय क्षेत्राला चालना; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकमत’शी बोलताना आकडेवारीच दिली. ...

तीन वर्षांत किती बांगलादेशींना पकडून मायदेशी परत पाठवले? काँग्रेसचा सवाल; भाजपचा दावा फसवा - Marathi News | bmc municipal corporation election 2026 how many bangladeshi were arrested and sent back to their homeland in three years congress questions bjp claim is false | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीन वर्षांत किती बांगलादेशींना पकडून मायदेशी परत पाठवले? काँग्रेसचा सवाल; भाजपचा दावा फसवा

मुंबईतून मागील तीन वर्षांत किती बांग्लादेशींना पकडले, याची अधिकृत माहिती जाहीर करावी, असे आव्हान काँग्रेसने भाजपला दिले. ...

ठाकरेंनी एक तरी ठोस विकासकाम दाखवावे; मुख्यमंत्री फडणवीस यांचे युतीच्या प्रचारसभेत आव्हान - Marathi News | municipal corporation election 2026 cm devendra fadnavis challenge at the alliance campaign rally that thackeray should show at least one concrete development work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरेंनी एक तरी ठोस विकासकाम दाखवावे; मुख्यमंत्री फडणवीस यांचे युतीच्या प्रचारसभेत आव्हान

निवडून आल्यानंतर आमदार, महापौर, नगरसेवकांना तुम्ही किती काम केले हे मी विचारणार नाही. तर किती लाडक्या बहिणींना लखपती बनवले ते विचारणार आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...

शेरास सव्वाशेरनी! - Marathi News | enforcement directorate raid on ipack west bengal cm mamata banerjee and politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शेरास सव्वाशेरनी!

महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीत सुरू असलेला हंगामा फिका वाटेल किंवा केजीएफ चित्रपटातील हाणामारी किरकोळ वाटेल इतका भीषण हिंसाचार येत्या एप्रिल-मे महिन्यात पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळणार आहे. ...

मीरा भाईंदरमध्ये विविध समाजांच्या भवनासाठी सरकार मोफत जागा देणार; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन - Marathi News | Government will provide free land for various community buildings in Mira Bhayandar; CM assures | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरमध्ये विविध समाजांच्या भवनासाठी सरकार मोफत जागा देणार; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

मुंबई रून आता पर्याय म्हणून दहिसर - भाईंदरपर्यंत कोस्टल मार्ग तयार केला जात आहे. येत्या ३ ते ४ वर्षात हा रास्ता पूर्ण होईल. व मुंबईला २० ते ३० मिनिटात पोहचाल. कोस्टल मार्ग वरून विरार - गुजरात जायला पण सोपे होणार आहे असं त्यांनी सांगितले.  ...

Uddhav Thackeray: "तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा अन्..."; MIM सोबत युती अन् हिंदुत्वावरून भाजपावर घणाघात - Marathi News | In the Nashik rally, Uddhav Thackeray criticized the BJP over the issue of Hindutva | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा अन्..."; MIM सोबत युती अन् हिंदुत्वावरून भाजपावर घणाघात

Uddhav Thackeray Speech Nashik Sabha: भाजपाचं हिंदुत्व हे खरे हिंदुत्व आहे की चुनावी हिंदुत्व आहे? भाजपानं हिंदुत्वाचा बुरखा घातलाय. जर हा बुरखा नसता तर तपोवनातील झाडे कापून ती जागा बिल्डरला दिली नसती अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. ...