श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
निवडणूकपूर्व आणि नंतर राजकीय समीकरणे बदलल्याने चर्चा, २०१७ मध्ये भाजपा उद्धवसेनेचे बिनसल्याने सत्तेत सहभागी न होता भाजपाने विरोधी पक्षाची भूमिका पार पडणे पसंत केले होते. ...
PCMC Mayor विशेष म्हणजे, महापालिकेच्या सर्वसाधारण सभांमध्ये शर्मिला यांची उपस्थिती शंभर टक्के राहिली असून, विविध निर्णय प्रक्रियांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता ...