श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Nagpur : उत्तर नागपुरातील प्रभाग दोनमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तेथील माजी नगरसेविका नेहा निकोसे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असून त्यांना भाजपने उमेदवारी दिलेली आहे. ...
Nashik Municipal Corporation Election: विधानसभा निवडणूकीत नाशिक पश्चीम मधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिनकर पाटील यांनी भाजप हा लबाडांचा पक्ष असे म्हणून टीका केली होती. परंतु त्याच दिनकर पाटील यांना भाजपाने सन्मानाने प्रवेश दिल्याने त्यांच् ...
निवडणूक आयोगाचा नियम असा आहे की एखाद्या पक्षाच्या अधिकृत उमेदवाराने अर्ज भरताना पक्षाचा बी फॉर्म सोबत जोडण्याची गरज नाही. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्याच्या आत बी फॉर्म हा द्यावाच लागतो. ...