श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Nashik Municipal Corporation Election : पंचवटी उमेदवारी न मिळाल्याने असलेला असंतोष अर्ज माघारीच्या पहिल्या दिवशी देखील दिसून आला. दोन वेगवेगळ्या पत्रकार परिषदांमध्ये भाजपाकडून उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांनी रोष व्यक्त केला ...
Mumbai Municipal Corporation Election: मराठीच्या मुद्द्यावरून झालेली ठाकरे बंधूंची युती मुंबईमध्ये भाजपाची डोकेदुखी वाढवणार अशी चिन्हे दिसत असताना भाजपाचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री आशिष शेलार यांनी ठाकरे बंधुंच्या ऐक्यावर टीका केली आहे. ...
महापालिका निवडणुकीसाठी दाखल झालेले उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शुक्रवारी दुपारी ३ पर्यंतची मुदत आहे. भाजपने एकूण २६ प्रभागातून १०२ जणांना उमेदवारी दिली. ...
Akola Municipal Election 2026: काही प्रभागांत अवघ्या आठ-दहा दिवसांपूर्वी पक्षात आलेल्या चेहऱ्यांना उमेदवारी दिल्याने नाराज होऊन काहींनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. ...