श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Kalyan Dombivli Municipal Corporation Election: मुंबईजवळच्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये प्रत्यक्ष मतदान होण्यापूर्वीच भाजपा आणि शिंदेसेनेच्या महायुतीने अर्धी लढाई जिंकल्याचं चित्र दिसत आहे. येथे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपेपर्यंत महाय ...
Ulhasnagar Municipal Corporation Election: टाऊन हॉलमधील भाजप कार्यकर्ता मेळावा गुरुवारी दीड तास उशिरा सुरु झाल्याची शिक्षा म्हणून आ. कुमार आयलानी व निवडणूक प्रमुख प्रदीप रामचंदानी यांना भाषणास प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मनाई केली. उल्हासनगरच् ...
Jalgaon Municipal election Results 2026: अर्ज माघारी घेण्याची मुदत शुक्रवारी संपली. अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भाजपा आणि शिंदेसेनेचे जळगाव महापालिका निवडणुकीत १२ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. ...
आमच्याकडून पैसे भरून घेतले परंतु अर्ज घेतले नाही, राहुल नार्वेकर आम्हाला धमकी देत होते. निवडणूक आयोगाचे कॅमेरे, सीसीटीव्ही फुटेज बाहेर काढा. या प्रकारात पोलीस आणि निवडणूक आयोग जबाबदार आहेत असा आरोप हरिभाऊ राठोड यांनी केला. ...
Uma Bharti : इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भाजपाच्या नेत्या उमा भारती यांनी यावरून आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे. ...