आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
रेल्वे प्रशासनाने दिवाळी सणा दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मंडुडीह, संतरागाची आणि पुणे- गोरखपूर दरम्यान सहा विशेष गाड्या चालविल्या जाणार आहेत. ...
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या भुसावळ शहरातील बंदिस्त नाट्यगृहाच्या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी गांधी पुतळा चौकात रंगकर्र्मींनी सोमवारी रंगभूमी दिनानिमित्त एकत्र येत नटराज पूजन केले. ...
भुसावळ येथील माजी उपनगराध्यक्ष तथा संतोषीमाता पतसंस्थेचे चेअरमन वासुदेव आनंदा इंगळे तसेच संचालक मंडळ, वसुली अधिकारी व तत्कालीन सहाय्यक निबंधक यांनी बनावट कागदपत्रे तयार करून सहाय्यक निबंधक कार्यालयात खोटा शिक्का तयार करून खोट्या नोटिसा देऊन फसवणूक के ...
भुसावळ तालुक्यातील शिंदी येथे ईश्वरसिंग कैलास सिंग पाटील या शेतकऱ्याच्या चाळीसपैकी तब्बल १३ शेळ्या विषबाधेमुळे दगावल्याची घटना ४ रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. ...