अमरावती विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची १२८ मते असताना तेथील काँग्रेस उमेदवाराला फक्त १७ मते कशी मिळाली, तेथे पक्षाच्या ज्या नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली त्यांनी नेमके कोणाचे काम केले? याची चौकशी केली जाईल आणि त्याचा अहवाल पक्षश्रेष्ठींना पाठ ...
केंद्र शासनाच्या कर्मचा-यांना देण्यात येत असलेल्या वेतनश्रेणीप्रमाणे राज्य शासनाने वेतन आयोगाकडे शिफारस केली. अद्यापही तीन आयोगाच्या त्रुटी अपूर्णच असल्याने राज्यातील तब्बल १८ हजार प्रयोगशाळा कर्मचा-यांवर अन्याय होत आहे़ सातवा वेतन आयोग लागू होण्यापू ...
वनविभागात सरळसेवेतील वनक्षेत्रपाल (आरएफओ), सहायक वनसंरक्षक (एसीएफ) यांनी निवड भरतीनुसार बंधपत्राचा भंग केल्यानंतरही त्यांच्याकडून करारानुसार रक्कम वसूल करण्यात आली नाही. ...
बहुप्रतीक्षित स्वच्छ सर्वेक्षण २०१८ चा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र देशात स्वच्छतेच्या कामगिरीत दुसऱ्या क्रमांकाचे राज्य ठरले. तथापि, राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारप्राप्त शहरांच्या ‘नंबर गेम’मध्ये शहराचा समावेश नसल्याने अमरावतीकरांच्या ...