सहा वर्षांनंतर आता कोल्हापूर-मुंबई विमानसेवा २२ एप्रिलपासून सुरू होणार आहे. या फर्स्ट फ्लाईटने मुंबईला जाण्यासाठी कोल्हापूरकर उत्सुक आहेत. आठवड्यातील मंगळवार, बुधवार आणि रविवारी ‘कोल्हापूर-मुंबई’ अशी विमानसेवा एअर डेक्कन कंपनीकडून पुरविली जाणार आहे. ...
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) औरंगाबादसह पाच शहरातील विमानतळांचा विकास करण्याचे ठरवले आहे. यात धावपट्टीचा विस्तार व विमानतळांवर अतिरिक्त सुविधा यांचा समावेश आहे. अकोला व औरंगाबाद विमानतळांच्या विस्तारासाठी अनुक्रमे ८४.२६ एकर आणि १८२ एकर जमिनीची ...
मुंबई विमानतळावर प्रवाशांच्या सोयीसाठी असलेल्या कार पार्किंगच्या जागेवर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लि. (एमआयएल) राजकीय पक्षांची कार्यालये उघडण्यास परवानगी दिल्याबद्दल उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र, शुक्रवारच्या सुनावणीत एमआयए ...
जेट एअरवेजच्या विमानाच्या इंजिनात बिघाड झाल्यामुळे गुरुवारी सायंकाळी ५.२० वाजता नागपूर-दिल्ली विमानाने रात्री १२ वाजेपर्यंत उड्डाण भरले नव्हते. त्यामुळे प्रवाशांना पहाटे ३ वाजता अमेरिकेला जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानाला मुकावे लागले. ...
विमानाच्या इंजिनात बिघाड झाल्याचे कारण देत जेट एअरवेजच्या विमानात दोन तास बसवून खाली उतरविलेल्या २०० प्रवाशांनी विमानतळावर गोंधळ घातला. विमान कंपनीने सत्यस्थिती न सांगितल्यामुळे प्रवाशांना आलेला अनुभव अत्यंत वेदनादायी होता, अशी प्रतिक्रिया तुषार मंडल ...
जगप्रसिद्ध अजिंठा, वेरूळ लेण्यांमुळे जगभरातील पर्यटक औरंगाबादला येतात. शहरात औद्योगिकीकरणही वाढलेले आहे. त्यामुळे विमानसेवेचा विस्तार वाढण्यासाठी सर्व काही असूनही मोजकी विमानसेवा आहे. ...